या वर्षी सोयाबीनचा भाव 12 हजार पार करणार . या वर्षी सोयाबीनचा भाव सर्वात मोठा उच्चांक गाठणार आहे .कारण या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले आहे .सोयाबीनची मोठी नुकसान झाले आहेत . त्याचबरोबर प्रति एकर 8 ते 12 क्विंटल होणार सोयाबीन या वर्षी प्रति एकर केवळ 5 ते 6 क्विंटलच झालेला आहे .त्याचबरोबर सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी 11 हजार पार केला होता .तर सोयाबीनची आवक वाढल्याने लगेचच सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 4500 ते 5500 असा झाला असल्याने शेतकरी खूप नाराज आहेत . सोयाबीन हा नगदी पीक आहे .शिवाय हे मराठवाडा व विदर्भ मध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते .लातूर ,यवतमाळ, उस्मानाबाद ,परभणी ,जालना या जिल्ह्यात याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते . शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव निदान 8 हजार तरी मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आता सोयाबीनची विक्री करत नाहीत .त्यांना गेल्या वर्षी प्रमाणे सोयाबीनला भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक करत आहेत . मार्केट मध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याने निश्चितच सोयाबीनचा भाव नक्कीच ...