Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी बातमी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ?

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ? केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 % प्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .या व्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने गोठवलेला महागाई भत्ता बाबत वन टाइम सेटलमेंट करावी अशी मागणी केंद्र सरकारसमोर करण्यात आली आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता व इतर भत्ते लागू करण्यात येतात .केंद्र सरकारने वाढीव 3 % महागाई भत्ता बाबत निर्णय घेतला असून राज्य सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतले नाहीत . राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून वाढीव महागाई भत्ता व मागील 18 महिने महागाई भत्ता बाबत केंद्राप्रमाणे  वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा मागील गोठवलेला महागाई भत्ता बाबत लवकर निर्णय घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहेत . याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका मांडत याबाबत डिसेंबर अखेर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे .राज्य सरकार यावर लवकरच निर्णय घेईल आणि केंद्राप्रमाणे वाढीव 3 % मह...

अखेर बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ.

 अखेर बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ.     मागील एक महिन्यापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालूच होता .कोणत्याही अटीवर बस महामंडळ कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत नव्हते ,अखेर राज्य शासनाने बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून संप समाप्त झाल्याची घोषणा केली आहे . यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना वेतनात किती वाढ होईल ? 1) नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी पाच हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 7200 वाढ होते . 2)10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 5760/- वाढ होते . 3) 20 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2500 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 3600 वाढ होते . 4)30 वर्ष सेवा झालेल्या र्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2500 हजार वाढ केली आहे .त्यामुळे त्यांचा इतर भत्ता मिळून 3600/-  वाढ होते .

तुरुंगात राहून विदेशी नागरिकांना लुटले .

  तुरुंगात राहून विदेशी नागरिकांना लुटले .     सध्या चोरी करणारे चोर सुध्दा ऑनलाइन माध्यमातून चोरी करू लागले आहेत .अशाच प्रकारची चोरी समोर आली आहे .अनंत अग्रवाल नावाचा हा मूळ बीड ,महाराष्ट्र येथील रहिवाशी असून त्याने ऑनलाइन  हॅकिंग माध्यमातून करोडो रुपयांची चोरी केल्याची समोर आली आहे . हा हॅकर्स मागील काही वर्षांपासून अशाच गुन्हामुळे मध्य प्रदेश येथे तुरुंगात आहे .तरीसुद्धा त्याने ऑनलाइन हॅकिंग करून चोरी केलीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे .कारण तुरुंगात कोणत्याही प्रकारची साधनांचा वापर करणे गुन्हा आहे .तरीसुद्धा ऑनलाइन हॅकिंग करून केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील नागरिकांचे सुद्धा पैसे त्याने उकळले आहे .   यामध्ये तुरुंगातील पोलीस प्रशासनाचा देखिल हात असल्याचे सांगितले जात आहे .कारण त्याच्याकडे लॅपटॉप काही क्रेडिट कार्ड चे नमुने त्याच्याकडे सापडले आहे . त्यामुळे पोलीस प्रशासन मध्ये मोठी खळबळ दिसून येत आहे .केंद्रीय सायबर गुन्हा शाखेने हा गुन्हा तपास केला आहे .

सोयाबीनचा भाव 6 हजार पार पुढील महिन्यापर्यंत 8 हजार पोहोचणार.

  सोयाबीनचा भाव 6 हजार पार पुढील महिन्यापर्यंत 8 हजार  पोहोचणार    सोयाबीनचा भाव जसजसा वाढत चालला आहे ,तसातसा सोयाबीनची आवक सुध्दा कमी होत चालली आहे .कारण शेतकऱ्यांना भाव वाढण्याची अपेक्षा आहे .मागील वर्षी सोयाबीनचा भाव तब्बल 11 हजार पार केल्याने या वर्षी सुध्दा सोयाबीनला निदान 8 ते 10 हजार तरी भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी काढत नाही .   सोयाबीनची आवक खूपच कमी दिसत आहे .चक्क कालच्या दिवसांमध्ये सोयाबीनची आवक 5000 क्विंटल झाली होती .सोयाबीनला कमीत कमी 5500 व जास्तीत जास्त 6450 भाव लागला आहे .तरीसुद्धा सोयाबीनची आवक वाढली नाही .त्यामुळे सोयाबीनला आणखीन भाव वाढण्याची दाट शक्यता आहे . सोयाबीनला कमीत कमी 8 हजार तर जास्तीत जास्त 10 हजार इतका भाव पुढील 1 महिन्यात भाव दिसून येईल .त्यामुळे शेतकरी या भावाला सोयाबीन विक्रीस काढतील . गेल्या वर्षी सुध्दा सोयाबीनला जानेवारी ,फेब्रुवारी महिन्यात 11 हजार भाव आला होता .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.    मागील 1 महिन्यापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालूच आहे .संप मागे घेण्यासाठी बस महामंडळ कर्मचारी तयार नाहीत .बस महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावी ही एक मुख्य मागणी आहे .परंतु हे सहज करणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्रीने सांगिलते आहे ,तरीही कर्मचारी कोणत्याही अटीवर संप मागे घेण्याचा विचार करत नाहीत .   यावर राज्य शासन तोडगा काढत बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार मध्ये वाढ करू परंतु राज्य शासनात विलीनीकरण आता शक्य नसल्याबाबत माहिती दिली आहे .परंतु पगारामध्ये वाढ ही राज्य शासकीय कर्मचारी प्रमाने वाढ झाल्यास बस महामंडळ कर्मचारी राजी होतील ,पण पगारामधील केवळ एक वेतनवाढ लागू करण्याची माहिती राज्य शासनाकडून दिली आहे . या अटीवर सुध्दा बस महामंडळ कर्मचारी संप मागे घेणार नाही असे संप कर्मचारीने सांगितले कारण त्यांना मिळणारा पगार व राज्य शासनाचे ड्रायव्हर यांना मिळणारा पगार यामध्ये खूप मोठा फरक आहे . शिवाय बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी त्याचबरोबर वार्षिक वेतन वाढ खूप कमी असल्याने ह्या वेतनश्रेणी राज्य शास...

आता बस महामंडळ मध्ये होणार भरती प्रक्रिया .

 आता बस महामंडळ मध्ये होणार भरती प्रक्रिया .     सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे .हा संप मागील 25 दिवसापेक्षा चालूच आहे त्यामुळे यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने आता राज्य सरकारने टोकाची भूमिका घेणार असल्याची बातमी परिवहन मंत्री यांनी दिली आहे .  यामध्ये प्रामुख्याने 2017 व 2019 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेमधील वेटिंग वर असणारे उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे .  याबाबत मागील परीक्षेतील वेटिंग वर असणाऱ्या उमेदवारांची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहेत .    बस महामंडळ मध्ये कार्यरत असणारे रोजंदारी पध्दतीने काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तासाच्या आत कामावर हजर होण्याचे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे .अन्यथा सेवा समाप्ती केले जाईल अशी नोटीस देण्यात आली आहे .   जर बस महामंडळ कर्मचाऱ्यांनि आपला संप मागे नाही घेतल्यास त्यांची सेवा समाप्ती केले जाईल असे राज्य शासकडून कठोर भूमिका घेतली आहे .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांची मागणी बाबत शासन सकारात्मक .

  बस महामंडळ कर्मचाऱ्यांची मागणी बाबत शासन सकारात्मक .     सध्या 20 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत .तरीसुद्धा बस महामंडळ कर्मचाऱ्यांनि आपला संप मागे घेतला नाही आहे .संपाच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 28 % व घरभाडे भत्ता वाढ करण्याबाबतची मागणी होती .ह्या दोन्ही मागण्या मान्य झालेले आहेत .     परंतु या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की, बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मुख्य मागणीसाठी मागील 20 दिवसापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांना संपावर कायम आहेत .    यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे .त्याचबरोबर सध्या शाळा सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे .यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय काढून त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे .यावर राज्य शासन सकारात्मक असून बस महामंडळ कर्मचाऱ्यांना लवकरच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळणार आहे .    या संपामध्ये जवळपास 700 बस  महामंडळ कर्मचाऱ्यांवर संप कायम ठेवल्याने निलंबित करण्यात आले आहेत .या...

या वर्षी सोयाबीनचा भाव 12 हजार पार करणार .

 या वर्षी सोयाबीनचा भाव 12 हजार पार करणार .     या वर्षी सोयाबीनचा भाव सर्वात मोठा उच्चांक गाठणार आहे .कारण या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले आहे .सोयाबीनची मोठी नुकसान झाले आहेत .    त्याचबरोबर प्रति एकर 8 ते 12 क्विंटल होणार सोयाबीन या वर्षी प्रति एकर केवळ 5 ते 6 क्विंटलच झालेला आहे .त्याचबरोबर सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी 11 हजार पार केला होता .तर सोयाबीनची आवक वाढल्याने लगेचच सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 4500 ते 5500 असा झाला असल्याने शेतकरी खूप नाराज आहेत .    सोयाबीन हा नगदी पीक आहे .शिवाय हे मराठवाडा व विदर्भ मध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते .लातूर ,यवतमाळ, उस्मानाबाद ,परभणी ,जालना या जिल्ह्यात याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते .    शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव निदान 8 हजार तरी मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आता सोयाबीनची विक्री करत नाहीत .त्यांना गेल्या वर्षी प्रमाणे सोयाबीनला भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक करत आहेत .   मार्केट मध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याने निश्चितच सोयाबीनचा भाव नक्कीच ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वृद्धपकाळाने झाला मृत्यू .

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वृद्धपकाळाने झाला मृत्यू .       शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज दि 15/11/2021 रोजी पहाटे ठीक 5 वाजून 7 मिनिटांनी मृत्यू झाला आहे .ते बऱ्याच दिवसापासून प्रकृती बिघडल्याने  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते .     त्यांची प्रकृती खूपच खराब असल्याने त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले होते .तर आज ठीक 5 वाजून 7 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला .असे दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने प्रेस नोट काढून जाहीर केले आहे .  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झाले आहेत .त्याने ' राजा शिवछत्रपती ' हे प्रसिद्ध ग्रंथाचे लिखाण केले आहे .त्याचबरोबर प्रसिद्ध 'जाणता राजा' या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे .    अशा या महान व्यक्तिमत्त्व असणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत 10:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

10 वि व 12 वि बोर्ड परीक्षा फीस मिळणार परत .

  10 वि व 12 वि बोर्ड परीक्षा  फीस मिळणार परत .    मागील शैक्षणिक वर्षी 10 वि व 12 वि बोर्ड परीक्षा घेण्यात आली नाही .शाळेच्या अंतर्गत मूल्यमापन द्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते .त्यामुळे विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा झालीच नाही तर परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी केली जात होती .  उच्च न्यायालय मध्ये जनहित याचिका दाखल केली असता ,उच्च न्यायालयने यावर निर्णय देत बोर्ड परीक्षा फीस परत देण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड विभागांना सूचना देण्यात आले आहेत .    यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी फीस परत देण्याबाबत असे सांगितले की ,10 वीचे 59 रुपये तर 12 वीचे 94 रुपये परत केले जाणार आहे .  हे पैसे शाळेमार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे .

जपानमध्ये बस कर्मचारी संप कसे करतात वाचून आपल्याला लाज वाटेल .

  जपानमध्ये बस कर्मचारी संप कसे करतात वाचून आपल्याला लाज वाटेल .    सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनि संप केला आहे .हा संप या कर्मचाऱ्यांनि अगोदर महागाई भत्ता मध्ये वाढ करावी यासाठी संप केला .महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता 6%वाढ केली त्यामुळे त्यांचा महागाई भत्ता हा 17 % झाला .     परंतु राज्य शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता 17 % वरून 28 % करण्यात आला होता. त्यामुळे बस महामंडळ कर्मचारी नाराज होऊन महागाई भत्ता 28 % करण्यासाठी संप केला .ही मागणी सुध्दा मान्य झाली तरीसुद्धा परिवहन महामंडळ कर्मचारी संप कायम ठेवला .मागण्या मागणी होत चालल्याने परिवहन कर्मचारी बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी मध्ये सामावून घेण्याची मागणी करू लागले आहेत .हा संप आज 15 दिवसापासून कायम आहे .    ही भारतीय कामगारांची संप करण्याची मानसिकता आहे .हेच जर जपानमध्ये घडले असते तर जपान मध्ये जेंव्हा बस कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करतात त्यावेळेस त्यांच्या मागणी पूर्ण करून घेण्यासाठी प्रवाशांची हाल करत नाहीत .   ...

मुली कमी वयात शारीरिक संबंध केल्यास लग्ना नंतर येतात या अडचणी .

मुली कमी वयात शारीरिक संबंध केल्यास लग्ना नंतर येतात या अडचणी .         आजच्या विज्ञानाच्या युगात विज्ञानच्या मदतीने जग खूप पुढे गेले आहे  .तंत्रज्ञानाच्या युगामुळे सर्वच गोष्टी आता सहज हाताळले शक्य झाले आहे .     प्रगतीच्या या युगात काही विपरीत परिणाम सुध्दा होत आहेत ते म्हणजे मोबाईल तंत्रज्ञायामुळे लहान मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होत आहेत .मोबाईल हा एक जीवनावश्यक वस्तू झाला आहे .लहान मुलांना सुध्दा आता पालक सहज मुलांकडे देत आहेत .         मूल मोबाईल मध्ये काय करतात याकडे पालक जास्त लक्ष देत नाहीत .मुलं लहान वयातच पॉर्न व्हिडिओ पाहु लागले आहेत.त्यामुळे लहान मूल /मुलांची काम वासना लहान वयातच जागृत होत आहे .व संबंध करण्याचा मोह त्यांना आवरत नाही .लहान वयातच मूल संबंध करू लागतात .    यामुळे लग्नानंतर खूप अडचणी येतात .यामध्ये प्रामुख्याने मुलींना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो .कोणकोणते अडचणी येतात ते पुढीलप्रमाणे आहेत . 1) मुली कमी वयात संबंध प्रस्थापित केल्यास प्रामुख्याने मुलींची मासिक पाळी अनियंत्रित होते .य...

वन नाईट स्टॅंड बाबत मुलींचा विचार काय ?

  वन नाईट स्टॅंड बाबत मुलींचा विचार काय ?     आजच्या काळात अनेक जण वन नाईट स्टॅंड बाबत वेगळ्याच नजरेने पाहत असतात .परंतु आज मोठ्या शहरांमध्ये असे अनेक जण याकडे चांगल्या नजरेने पाहिले जाते .यामुळे पुरुष किंवा स्त्रियांना आपल्या आयुष्यात एक वेगळाच सुख मिळते .असा वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जाते .    वन नाईट स्टॅंड हा एक विदेशी ट्रेंड आहे .विदेशामध्ये लोक आपल्या वैयक्तिक जीवनाकडे जास्त लक्ष देतात .शिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनात जास्त स्वतंत्र पणे जीवन जगतात .यासाठी त्यांना आपल्या जीवनात जास्त दबाब सुध्दा येत नाहीत .    विदेशामध्ये शारीरिक संबंध बाबत जास्त वाईट नजरेने पाहिले जात नाहीत .शारीरिक संबंध ही एक आपल्या आयुष्यात सुखासाठी केले जाते .शारीरिक सुख साठी ते आपल्या आवडत्या किंवा वन नाईट स्टॅंड चा सहारा घेऊन आपल्या शारीरिक सुखाचा आनंद घेतात .त्यामुळे याकडे जास्त लक्ष दिले जात नाही.   परन्तु आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृती प्रमाणे वन नाईट स्टॅंड अयोग्य आहे .याला आपल्या संस्कृती मध्ये योग्य स्थान नाही .परंतु आज भारतामध्ये मोठ्या शहरांमध्...

प्रियसीला रात्री घरी बोलावून केले असे अनुचित प्रकार .

  प्रियसीला रात्री घरी बोलावून केले असे अनुचित प्रकार .     पुण्यातील प्रियकराने आपल्या प्रियसीला बोलावून त्याच्यासोबत अनुचित प्रकार केले आहे .यामध्ये प्रियकराने आपल्या प्रियसीला स्वतः आजारी आहे असे कारण सांगत घरी बोलावून घेतले.रात्रीच्या वेळी आपण घरी एकटाच असल्याचे त्याने प्रियसीला सांगिलते व घरी बोलावून घेतले .    जेंव्हा प्रियसी त्याच्या घरी गेली तेंव्हा प्रियकर मद्यापी अवस्थेत होता .तो आजारी नसल्याने प्रियसी परत त्याच्या घरी निघाली .परंतु प्रियकर त्याच्या वर जबरदस्ती करू लागला .त्यामुळे प्रियसी घाबरू लागली .कारण तेथे प्रियकराचे मित्र सुध्दा होते .व मित्र प्रियसीला मित्रांसोबत संबंध करण्यासाठी सांगत होता .    यामुळे प्रियसी खूप घाबरली व तेथून निसटण्याचा मार्ग शोधू लागली .प्रियकराने त्या मुलीसोबत धोका केल्याचे त्या मुलीला समजले .प्रियकर व त्यांचे मित्र खूपच जबरदस्ती करत असल्याने त्या मुलीने पोलिसांना फोन लावला ते प्रियकराला समजल्यास प्रियकराने त्याचा मोबाईल ताब्यात घेतले .     पोलिसांना परिस्थितीचे गांभीर्य समजल्याने पोलिसांनी मोबाईल लोकेशन...

बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांचे गाजलेले अफेयर .

  बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांचे गाजलेले अफेयर .    बॉलीवूड मध्ये अफेयर असणे सामान्य गोष्ट मानली जाते .शिवाय अनेक अभिनेत्री ह्या लव इन रिलेशनशिप मध्ये राहायला पसंत करतात .यामध्ये सर्वात जास्त अफेयर असणारी अभिनेत्री ही बॉलीवूड मधील क्वीन कंगना रणावत ही आहे .बॉलीवूड जगता मध्ये टॉप 5 अफेयर असणाऱ्या अभिनेत्री यांचा क्रम खालीलप्रमाणे लावता येईल . 1) कंगना रणावत -        कंगना ही बॉलीवूड मधील क्वीन समजली जाते. कंगनाचे वयाच्या 22 वर्षांपासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते .तेंव्हापासून त्याचे अफेयर चालू झाले होते .सर्व प्रथम त्याचे अफेयर अजय देवगण सोबत जवळपास 5 वर्ष चालले .कंगना अजय देवगण सोबत रिलेशन मध्ये असतानाच त्याचे शाहरुख खान ,रितिक रोशन सोबत अफेयर होते. 2) दिपीका पदुकोण -         दीपिका पदुकोण ही अभिनेत्री खूप जनासोबत रिलेशनशिप मध्ये होती .त्याचे अफियर खूप चर्चेत राहिलेले आहेत .यामध्ये मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्या मुलासोबतचा रिलेशनशिप खूप चर्चेत होती .त्याचबरोबर रणवीर कपूर ,युवराज सिंग यांच्यासोबत दीपिकाने रिलेशनशिप होते ...

18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .

 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .     राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28% असा करण्यात आला आहे . ही वाढ 17% वरून 28% अशी करण्यात आली आहे. यामध्ये 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहणार आहे असा राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी रक्कम राज्य शासनाने गोठवल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्य कमालीची नाराजगी व्यक्त केली जात आहे.     केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्याचा महागाई भत्ता गोठल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता 31 टक्के झाला आहे. त्याचबरोबर महागाई भत्ता मधील 11 टक्के वाढ बाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तीन महिन्याच्या नंतर राज्य शासनाने घेतला आहे.        त्याचबरोबर 01 जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील महागाई भत्ता फरक बाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे राज्य शासकीय व...

मुलींना जॉबसाठी करावे लागते कॉम्प्रमाईज.

  मुलींना जॉबसाठी करावे लागते कॉम्प्रमाईज.     मुंबई ,पुणे सारख्या ठिकाणी अनेक जॉबच्या संधी उपलब्ध असतात .परन्तु योग्य शैक्षणिक व स्किलच्या पात्रतेनुसार नौकरी मिळत असते .अनेकदा नौकरी मिळते परंतु योग्य पगार मिळत नाही .मुलांना चांगले शिक्षण असले तरी चांगला पगार व नौकरी मिळणे कठीण आहे .      मुलींच्या बाबतीत नौकरी मिळणे थोडे सोपे आहे .तेवढेच अवघड सुध्दा आहे .योग्य पगार चांगल्या नामांकित ठिकाणी नौकरी मिळणे कठीण असते .मुलींना नौकरीसाठी कॉम्प्रमाईज करावे लागते .मोठ्या शहरांमध्ये कॉम्प्रमाईज हा शब्द खूप परिचित आहे .     नौकरीसाठी वरिष्ठांकडुन किंवा मालक कडून मुलींसोबत अनुचित प्रकार केले जाते .त्याचबरोबर पगार वाढ करण्यासाठी तसेच प्रमोशनचे लालच देण्यासाठी त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडला जातो .महिला सुद्धा निमूटपणे हे सर्व प्रकार सहन करून घेतात कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसतो .      जर त्या महिलेने सलग 2 ,4 वर्ष काम केल्यास त्या ठिकाणी त्याला पगार वाढ त्याच बरोबर प्रमोशन देने गरजेचे आहे .स्वतः ची भूक भागविण्यासाठी वरिष्ठांकडून किं...

प्रमोशनसाठी बॉस करत होता मुलीसोबत असा अनुचित प्रकार .

 प्रमोशनसाठी बॉस करत होता मुलीसोबत असा अनुचित प्रकार .     मुंबई मधील घाटकोपर मधील एका खाजगी कंपनी मध्ये एका मुलगी मागील 3 वर्षांपासून काम करत होती .खाजगी कंपनी मध्ये लवकर प्रमोशन मिळत नाही .किंवा कामाच्या क्षमतेनुसार प्रमोशन अवलंबून असते .ही पीडित मुलगी मागील 3 वर्षांपासून काम करत होती .प्रमोशनचे लालच देऊन तेथील वरिष्ठ बॉस या मुलीसोबत अनुचित प्रकार करत होते .      अनेक वेळा या मुलीचे शारीरिक शोषण केले .शिवाय मुलींची पगार सुध्दा वेळेवर होत नसे त्यामुळे त्याला खूप आर्थिक झळ बसत होती .त्याने पगार वेळेवर होत नसल्याने दुसऱ्या कंपनी मध्ये जाण्याचे विचार केले असता .त्या बॉस अधिकाऱ्यांनी त्याला तसे करू दिले नाही .शिवाय पगारामध्ये वाढ करू असे आश्वासन देत राहिले.   मागील दोन वर्षांपासून असा प्रकार घडत होता मुलीने सुध्दा प्रमोशन व पगार वाढ होईल अशा अपेक्षेने हे सर्व काही सहन करत गेली .सरते शेवटी प्रमोशन व पगार मध्ये वाढ होत नसल्याने हा सर्व प्रकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केले .

भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये .

  भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये .     सध्या भारतामध्ये भारतीय पोस्टाचे सर्वात मोठे जाळे आहे .भारतीय टपाल पोस्ट बँकेचे केवळ पोस्ट पेमेंट बँक एवढेच एकच बँकिंग प्रॉडक्ट नाही .तर पोस्टामध्ये भरपूर बँकिंग प्रॉडक्ट आहेत .पोस्टाच्या बँकिंग प्रॉडक्ट वाढवण्यासाठी भारतीय पोस्टाने फ्रेंचायजी देण्याचे ठरवले आहे . फ्रेंचायजी कोण - कोण घेऊ शकते - किरकोळ दुकानवाला,पान स्टाल वाला ,तसेच किरकोळ शॉप वाले ,त्याचबरोबर संस्था ,बँकिंग संस्था, कार्पोरेट संस्था ,शैक्षणिक संस्था या पोस्टाची फ्रेंचायजी घेऊ शकतात .पोस्टाचे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक फ्रेंचायजी घेऊ शकत नाहीत . कोणते बँकिंग व पोस्टाचे प्रोडक्ट  सर्विस मिळतील.- यामध्ये पोस्टाचे मनी ऑर्डर ,टपाल विमा अशा सुविधा काढू शकता .त्याचबरोबर मेल करणे ,स्पीड पोस्ट करणे ,मेल प्राप्त करणे .त्याचबरोबर बँकिंग मनी डिपॉझिट करणे . कमाई कशी होईल . - बँकिंग व्यवहारवर त्याचबरोबर मनी ऑर्डर व स्पीड पोस्ट वर ठराविक कमिशन मिळणार आहे . फ्रेंचायजी घेण्यासाठी खर्च किती येईल - फ्रेंचायजी घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येणार ...

बोल्ड सिनसाठी एवढी रक्कम चार्ज करतात या अभिनेत्री .

 बोल्ड सिनसाठी एवढी रक्कम चार्ज करतात या अभिनेत्री .     बॉलीवूडमध्ये मध्ये आता बोल्ड सिन साठी मोठी मागणी आहे .यामुळे बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री बोल्ड सिन करण्यासाठी भरपूर रक्कम चार्ज करतात .यामध्ये प्रामुख्याने काही अभिनेत्री बोल्ड सिन करण्यासाठी विरोध असतो .अशा अभिनेत्रीच्या जागी बोल्ड सिन करताना त्यांच्या जागी त्यांची डमी अभिनेत्री बोल्ड सिन करते .परंतु अधिक पैशासाठी आता अभिनेत्री स्वतः च बोल्ड सिन करत आहे .शिवाय आयटम song करण्यासाठी 1 ते 2 कोटी चार्ज करतात .     यामध्ये प्रामुख्याने विद्या बालन या अभिनेत्रीला बोल्ड सिन करण्यासाठी जास्त पैशाची ऑफर केली होती .त्याने पैशासाठी बोल्ड सिन करण्यास तयार झाली .तेव्हापासून विद्या बालन ही अभिनेत्री बोल्ड सिन साठी प्रसिद्ध आहे .डर्टी या सिनेमा मधून त्याने बोल्ड सिन करणे सुरुवात केली होती.त्यानंतर विद्या बालन बोल्ड सिन साठी प्रसिध्द झाली .   सनी लियॉनि ही एक पॉर्न स्टार आहे .त्याची प्रसिद्धी लक्षात घेता काही डायरेक्टने त्याला बॉलीवूड मध्ये आणले .यामध्ये सनीला बोल्ड सिन साठी लॉंच केले होते परंतु त्याचे चाहते वाढल...