Skip to main content

आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .

 आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .

   आज दि 30 मे 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले .यामधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत .



  1. लॉकडाउन हे 15 मे पर्यंत वाढवले असून त्यात काही कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही .
  2. पुढील दोन महिने शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली आहे .
  3. गरीब लाभार्थीना पुढील दोन महिने मोफत राशन देण्यात येणार आहे .
  4. पुढील काळात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे .
  5. श्रावणबाळ योजना ,तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थीना दोन महिन्याची रक्कम याच महिन्यात मिळणार आहे .
  6. लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची मर्यादा लावण्यात आली आहे .
  7. रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता नसल्यास वापर करू नये .

Comments