Skip to main content
आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .
आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .
आज दि 30 मे 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले .यामधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत .
- लॉकडाउन हे 15 मे पर्यंत वाढवले असून त्यात काही कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही .
- पुढील दोन महिने शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली आहे .
- गरीब लाभार्थीना पुढील दोन महिने मोफत राशन देण्यात येणार आहे .
- पुढील काळात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे .
- श्रावणबाळ योजना ,तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थीना दोन महिन्याची रक्कम याच महिन्यात मिळणार आहे .
- लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची मर्यादा लावण्यात आली आहे .
- रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता नसल्यास वापर करू नये .
Comments
Post a Comment