Skip to main content

दहावी नंतर बारावी बोर्ड परीक्षाही झाली रद्द .

 दहावी नंतर बारावी बोर्ड परीक्षाही झाली रद्द .

  केंद्र सरकारने CBSE च्या दहावी बोर्ड परीक्षा रद्द केल्यानंतर  महाराष्ट्र सरकारने सुध्दा लगेच दहावी बोर्ड परीक्षा रद्द केल्या होत्या .त्याच धर्तीवर केंद्र सरकारने 12 वि CBSE बोर्ड परीक्षा रद्द केल्यानंतर लगेचच महाराष्ट्र 12 वि बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत .



      विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता केंद्र व राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .कारण सध्या कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे .




Comments