Skip to main content
शेतकरी जनता अपघात विमा योजना.
शेतकरी जनता अपघात विमा योजना.
उद्देश - शेती व्यवसाय करत असताना होणारे अपघात वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शौक , त्याचबरोबर इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची आर्थिक सहाय्य.
पात्रता -
1. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी
2. शेती व्यवसाय करत असावा
3. 10 ते 75 वयोगट व्यक्ती
4. शेतकरी म्हणून 7 / 12 वर नोंद
वैशिष्ट्ये-
शासनाकडून सर्व शेतकऱ्यांची खाते धारकांचा विमा हफ्ता भरला जातो वैयक्तिकरित्या विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.
मिळणारे लाभ-
1)अपघातामध्ये दोन्ही डोळे / दोन अवयव निकामी झाल्यास- 100,000 रुपये.
2)एक डोळा/एक अवयव निकामी झाल्यास- 50,000 रुपये.
3)एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास -100,00 रुपये
4)अपघाती मृत्यू - 100,000
Comments
Post a Comment