Skip to main content

शेतकरी जनता अपघात विमा योजना.

 शेतकरी जनता अपघात विमा योजना.

   उद्देश - शेती व्यवसाय करत  असताना होणारे अपघात वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शौक , त्याचबरोबर इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची आर्थिक सहाय्य.


पात्रता -
1. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी
2. शेती व्यवसाय करत असावा
3. 10 ते 75 वयोगट व्यक्ती
4. शेतकरी म्हणून 7 / 12 वर नोंद


वैशिष्ट्ये-
 शासनाकडून सर्व शेतकऱ्यांची खाते धारकांचा विमा हफ्ता भरला जातो वैयक्तिकरित्या विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. 


मिळणारे लाभ-
 1)अपघातामध्ये दोन्ही डोळे / दोन अवयव  निकामी झाल्यास- 100,000 रुपये.


2)एक डोळा/एक अवयव निकामी झाल्यास- 50,000 रुपये.


3)एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास -100,00 रुपये


4)अपघाती मृत्यू - 100,000

Comments