Skip to main content
या देशातील मुलींना भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यास आवडते .जाणून घ्या कारण.
या देशातील मुलींना भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यास आवडते .जाणून घ्या कारण.
भारतीय लोकांची अपेक्षा असते की ,त्यांचा विवाह एका फॉरेनर मुलीसोबत व्हावे परंतु ही अपेक्षा ,अपेक्षाच राहून जाते .परंतु काही देशांच्या मुली भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक असतात .याचे कारणे सुद्धा तसेच आहेत .
आयर्लंड ,सिंगापूर ,स्वीडन ,अमेरिकन, जर्मन तसेच इंग्लंड मधील मुलिंना भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी आवडतात .या फॉरेनर मुलींना त्या देशामध्ये मुलांची कमतरतेची कारण नाही .भारतीय पुरुषच का आवडतात याचे अनेक कारणे आहेत .ते खालीलप्रमाणे सांगता येतील .
आयर्लंड मध्ये पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे .या देशामधील मुलींना हवा तसा पार्टनर त्यांना सहजा सहजी मिळत नाही .त्यामुळे त्या मुलींना भारतीय पुरुषांचे आकर्षण जास्त वाटते .त्याचबरोबर सिंगापूर, स्वीडन ,अमेरिका या देशांमध्ये घटस्फोट होण्याचे सर्वात जास्त प्रमाण आहे .व फॉरेन मधील पुरुष एका महिलेसोबत पूर्ण आयुष्य काढत नाहीत .ते लग्ना नंतर बहुतांश पुरुष महिलेला घटस्फोट देतात .व दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून घेतात .हेच भारतीय संस्कृती मध्ये अमान्य आहे .
भारतामध्ये एका महिलेसोबत लग्न झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य पत्नी सोबत प्रेमाने संसार करतात .विविहाच्या प्रसंगी एक जन्मी नाहीतर सात जन्मी सोबत राहण्याचे शपथ घेतात .हेच या येथील मुलींना आवडतात .त्यामुळे येथील मुलींना भारतीय पुरुषा सोबत लग्न करण्यासाठी आवडतात .
भारतीय पुरुष महिलांच्या प्रति सादर व सन्मान करतात .व इतर स्त्रीच्या बाबत मातेसमान मानतात .त्याचबरोबर भारतीय पुरुष जास्त कष्टाळू व मेहनती असतात.त्याचबरोबर भारतीय पुरूष जास्त विश्वासू असतात .ह्याच गोष्टी फॉरेनच्या मुलींना खूप आवडतात .याच कारणामुळे फॉरेनच्या मुलींना भारतीय पुरुषासोबत लग्न करायला खूप आवडते .
जागतिक पातळीवर भारतीय लोकांची वेगलीच छबी आहे .कोणत्याही ठिकाणी भारतीय नागरिक मागे नाहीत .भारतीय पुरुष इतर देशांच्या तुलनेत जास्त हुशार आहेत त्यामुळेच अमेरिकेमध्ये सर्वात जास्त विदेशी नागरिक भारतीय आहेत .याच कारणामुळे भारतीय पुरुष या फॉरेनच्या मुलींच्या मनात घर करून घेतात .त्यामुळेच भारतीय पुरुषांप्रति जास्त आकर्षक वाटू लागते .व लग्न करण्यासाठी भारतीय पुरुषासोबत नेहमीच तयार असतात .अनेक भारतीयांनी विदेशामध्ये जॉब साठी गेलेले येथिल मुलींसोबत लग्न करून तेथेच स्थायिक झालेले आहेत .
Comments
Post a Comment