Skip to main content
पाकिस्तानची भारताविरुद्ध T20 मध्ये ऐतिहासिक विजय .
पाकिस्तानची भारताविरुद्ध T20 मध्ये ऐतिहासिक विजय .
पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप T20 2021 मध्ये भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे .या अगोदर पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध T20 सामन्यांमध्ये कधीच विजय मिळवला नाही .हा विजय पाकिस्तान संघाला ऐतिहासिक बाब ठरणार आहे .पाकिस्तान संघाने टॉस जिकल्याने अगोदर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला .भारतीय संघ बॅटिंग करून पाकिस्तान संघाला केवळ 152 रणाचा टार्गेट दिला .
भारतीय संघामध्ये 31 रणवर 3 विकेट होते .यामुळे सुरुवातच भारतीय संघाची खराब झाली .यामध्ये ऋषभपंत ने 30 बॉल मध्ये 39 रणवर आऊट झाले ,तर भारतीय कप्तान विराट कोहली ने 45 बॉल मध्ये 50 रण मिळवले व आऊट झाले .
पाकिस्तानचा कप्तान बाबर आजमने 52 बॉल मध्ये 68 रण मिळवले .तर मोहम्मद रिजवान ने 55 बॉल मध्ये 79 रण मिळवले .पाकिस्तान मधील उत्कृष्ट बॉलर शाहीन अफ्रिदीने 3 विकेट घेतले ,रोहित शर्माला तर शून्य धावावर आऊट केले .यामुळेच भारतीय संघ दबाव मध्ये खेळू लागला .
विराटने कप्तानी पारी खेळत भारतीय संघाला 152 च्या टार्गेट वर नेऊन पोहचवले .
Comments
Post a Comment