Skip to main content

भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ भरती प्रक्रिया 2021.

    भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - 
  • 1) संचालक
  • 2) उपसंचालक
  • 3) प्रकल्प संचालक
  • 4) संयुक्त संचालक
एकूण पद संख्या - 90


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15 डिसेंबर 2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments