राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिक लाभ घेण्याबाबत वचनपत्र.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिक लाभ घेण्यासाठी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कडून वचनपत्र घेण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने आदेश देण्यात आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतनत्रुटी /वेतन निश्चिती त्याच बरोबर काही फरक देयक प्रदान करताना काही वेळा प्रदानाचे अति प्रदान होते .ही अति प्रदान रक्कम सर्वसामान्य जनतेच्या आयकर मधून जमा झालेली पुंजी असल्याने ही अति प्रदान रक्कम शासनास परत करणे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे .
परंतु काही वेळा असे घडून येते की ,काही कर्मचाऱ्यांना अतिप्रदान झालेली रक्कम त्यांच्या सेवासमाप्ती नंतर लक्षात येते ,त्यावेळी संबंधित कर्मचारी अतिप्रदान रक्कम परत देण्यास नकार देतात .त्यामुळे मा. उच्च न्यायालयाने यासंदर्भात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून अतिप्राचीन रक्कम परत करणे बाबत वचनपत्र देणे आवश्यक राहील .
यासंदर्भातील वचनपत्र खालीलप्रमाणे आहे .
Comments
Post a Comment