विदेशी महिला व भारतीय महिला मध्ये कोणता फरक आहे ?
भारतामध्ये भारतीय लोकांना विदेशी महिलांबद्दल जास्त आकर्षक असते .त्याचप्रमाणें विदेशी पुरूषांना सुद्धा भरतीय महिलांचे आकर्षण असते. भारतीय महिला व विदेशी महिलांमध्ये नेमका कोणता फरक आहे .
1)भारतीय महिला व विदेशी महिला मध्ये प्रमुख फरक म्हणजे पेहराव होय .भारतीय महिला लग्नानंतर संपुर्ण अंगभर कपडे घालण्याचे पसंद करतात .याउलट विदेशी महिला लग्नानंतर सुध्दा शॉर्ट ड्रेस घालण्याचे पसंद करतात.
2) भारतीय महिला जास्त करून लाजाळू असतात .याउलट विदेशी महिला कमी लाजाळू असतात .
3) भारतीय महिला लग्नानंतर इतर पुरुषासोबत बोलण्याचे टाळते ,शिवाय मित्र म्हणून पुरुषासोबत संबंध ठेवत नाहीत .याउलट विदेशामध्ये लग्नानंतर सुध्दा स्त्रिया पुरुष मित्रांसोबत मैत्रीचा संबंध ठेवतात .
4)भारतामध्ये महिलांना हीन समजले जाते त्याचबरोबर महिलांना चूल व मूल यापर्यंतच मर्यादित ठेवले जाते .याउलट विदेशामध्ये महिला केवळ चूल व मूल पर्यंत मर्यादित राहत नाहीत .पुरुष व स्त्रियांना समान मानले जाते .
5)भारतीय स्त्रिया लग्नानंतर जास्त करून घरीच असतात .विदेशी महिला आपल्या आवडीनुसार लग्नानंतर सुद्धा जॉब करत असतात .
6) भारतीय महिला सौन्दऱ्यांच्या बाबतीत दिसायला सुंदर असतात .तर विदेशी महिला निसर्गाच्या देणगीने त्यांना गोरा रंग प्राप्त झाला आहे .
Comments
Post a Comment