Skip to main content

Posts

"ब्रेक द चेन " या मिशन अंतर्गत काय चालू व काय बंद असेल पाहा सविस्तर.

  "ब्रेक द चेन " या मिशन अंतर्गत काय चालू व काय बंद असेल पाहा सविस्तर.   कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत " ब्रेक द चेन " या मिशनद्वारे काही गोष्टीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये काही गोष्टीवर सूट देण्यात आले आहेत. काय चालू व काय बंद असेल त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत. काय सुरू असेल ? 1)नियमित वाहतूक सुविधा चालू राहील.   सर्व प्रकारची नियमित वाहतूक सुरू राहतील रिक्षात केवळ दोन प्रवासी प्रवास करू शकतील .टॅक्सीत निश्चित केलेल्या प्रवासी संख्या पेक्षा 50% प्रवासी प्रवास करू शकतील .तर बस मध्ये उभा राहून प्रवास करता येणार नाही प्रवास करताना आपला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोरोना लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच रेल्वे मध्ये जनरल डब्ब्यात उभा राहून प्रवास करता येणार नाही. 2)शासकीय कार्यालय 50%कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालू असेल शासकीय कामकाज हे चालू राहील कामकाज दरम्यान शासकीय कर्मचारीची 50% उपस्थिती राहील .कार्यालय प्रमुखांनी बैठका ह्या ऑनलाइन घ्यावेत. 3)शेतीविषयक कामकाज सुरू राहील        सर्व शेतीविषयक कामकाज खते ,बि...

मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया.

 मीरा भाईंदरमहानगरपालिका  मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया.        मीरा भाईंदर महानगपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभागात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदभरती ही निव्वळ मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून कोविड 19 रोग निवारण्यासाठी सदर पदभरती करण्यात येणार आहेत. रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 1)पदाचे नाव - परिचारिका ,पद संख्या = 20    शैक्षणिक पात्रता =GNM कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    वेतन /मानधन =40,000/-प्रतिमहा . 2)पदाचे नाव- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , पद संख्या =20    शैक्षणिक पात्रता =B.SC पदविसोबत DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक     आहे.    वेतन /मानधन = 30,000/ प्रतिमहा . वरील पदासाठी थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे . मुलाखत दिनांक =07/04/2021 मुलाखत ठिकाण =आरोग्य विभाग ,पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका. स ...

मोबाइल चोरीला/ हरवला तर ट्रॅक करू शकतो फक्त मोबाईल मध्ये हे करून ठेवा.

 मोबाइल चोरीला/ हरवला तर ट्रॅक करू शकतो फक्त मोबाईल मध्ये हे करून ठेवा.   जर मोबाईल हरवला किंवा मोबाईल चोरीला गेला असेल तर आपणच मोबाईल शोधून काढू शकतो .मागे एकदा एका मुलीने अशाच ट्रिकचा वापर करून स्वतःच मोबाईल शोधून काढला होतो जो की, त्याचा मोबाईल चोरीला गेला होता .स्वतःचा मोबाईल ट्रॅक करण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे आपला इमेल ID वरून आपला मोबाईल सहज ट्रॅक करू शकतो .     चोरी झालेला किंवा आपला मोबाईल हरवला गेला असेल तर आपल्या मोबाईल मध्ये जो ई-मेल ऍक्टिव्ह असेल त्या ई-मेल वरून आपला मोबाईल शोधू शकतो. जर,तुमचा मोबाईल चोरीला/हरवला असेल तर खालीलप्रमाणे स्टेप अनुकरण करावे.    प्रथम आपल्या मोबाईल मध्ये रजिस्टर असणारा मोबाइल नंबर ने ट्रॅक करावे त्यासाठी काही apps आहेत ते आपल्या मोबाईल मध्ये instoll करून घ्यावे .परंतु ही ट्रिक केवळ मोबाईल हरवला असेल तरच उपयोगी पडते .कारण जर मोबाईल चोरीला गेला असेल तर चोर प्रथम सिम काढून टाकतो हे आपल्याला माहीत आहे.पण जर मोबाईल चोरीला गेला असेल तर आपली मोबाईल मध्ये रजिस्टर इमेल दुसऱ्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर /लॅपटॉप मध्य...

एका गरीब विद्यार्थ्याची जीवन संघर्ष कथा.

 एका गरीब विद्यार्थ्याची जीवन संघर्ष कथा.    नाशिक जिल्ह्यातील एका गरीब घरात राहुल नावाचा गरीब होतकरू मुलगा आपल्या आईसोबत वास्तव करीत होता .लहानपणीच राहुलचे वडील देहान्त झाल्याने त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या आईच्या डोक्यावर आली होती .राहुलला एक लहान बहीण होती .अशा घरात शिक्षण घेणे म्हणजे फारच चुरशीची बाब होती .त्या वेळेसच गाणंही प्रसिध्द होत  शिकून कुठं मोठं मास्टर होणार हाय . ज्या घरी खाण्यासाठीच काही नाही तेथे शिकून काय करायचं ,पण राहुलच्या आईला शिक्षणाचे महत्त्व समजले होते म्हणुन राहुलच्या आईने त्याला एका शाळेत दाखल केले. त्यात त्याला मधल्या सुट्टीत मस्त खिचडी भेटायची राहुल थोडी खिचडी आपल्या बहिणीसाठी घेऊन जायचा.    राहुल हळूहळू मोठा होत होता आईची तब्येत हळू हळू खराब होत चालली होती ,त्यामुळे राहुल आता वयाच्या 12 व्या वर्षीच सुट्टीच्या दिवशी एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला काही पैसे मिळायचे व खायलाही मिळून जायचे .होटेल मध्ये उरलेले अन्न तो घरी घेऊन जायचा .असेच दिवस एका मागून एक लोटत होते राहुल आता 17 वर्षाचा झाला .आईची ...

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी तालुका व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया.

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे  वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी तालुका व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया.     जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे तालुका व्यवस्थापक पदासाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव = तालुका व्यवस्थापक पदाची संख्या =03 शैक्षणिक पात्रता= 1)कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 2)MBA /MPM/MSW  उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 3)MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4)टायपिंग परीक्षा इंग्रजी 40 & मराठी 30 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन =18000/-प्रतिमहा व अधिक प्रवास भत्ता दिला जाईल.   अर्ज सादर करण्याचा पत्ता = मा. जिल्हाधिकारी ,जिल्हास्तरीय वनहक्क समिती,चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर 442401 अर्ज करण्याची शेवट दिनांक = 15 एप्रिल 2021 . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

सिंधुदुर्ग आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

 सिंधुदुर्ग आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.      सिंधुदुर्ग आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पद भरती ही कोविड सेंटर साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)फिजिशियन -    शैक्षणिक पात्रता =MD MEDICINE उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मानधन /वेतन =75000/- प्रतिमहा . 2)वैद्यकीय अधिकारी -    शैक्षणिक पात्रता =MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मानधन/वेतन = 6000/- प्रतिमहा . 3)आयुष वैद्यकीय अधिकारी -    शैक्षणिक पात्रता= BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मानधन /वेतन =30000/-प्रतिमहा. 4)स्टाफ नर्स -   शैक्षणिक पात्रता =B.SC /GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मानधन/वेतन =20000/- प्रतिमहा. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06/04/2021 सविस्तर अधिकृत जाहिरात पहा  CLICK HERE

1 एप्रिल 2021 पासून या बँकांचे होणार विलीनीकरण.

 1 एप्रिल 2021 पासून या बँकांचे होणार विलीनीकरण.      RBI च्या नोटिफिकेशन नुसार 1 एप्रिल 2021 पासून पुढील बँकांचे विलीनीकरण होणार असून त्या बँकांचे IFSC COSE ही बदलणार आहेत .परंतु त्यांचे खाते क्रमांक मध्ये कोणतेच बदल होणार नाहीत .त्यामुळे या बँकांचे चेक बुक व पासबुक निरुपयोगी होणार आहेत .शिवाय खातेधारकांना त्यांचे पासबुक व चेकबुक बदलून घ्यावे लागणार आहेत. विलीनीकरण झालेल्या बँका ते खालीलप्रमाणे आहेत .   ज्या बँकेचे विलीनीकरण                या बँकेत विलीनीकरण  झाले.                                           झाले. --------------------------------------------------------------------------- 1)आंध्र बँक                              -  युनियन बँक ऑफ इंडिया 2)कॉर्पोरेशन बँक                  ...